घरात चिंचुद्री येण्याचे काय असतात संकेत..शुभ की अशुभ घडणार ! बघा यामुळे घरात काय होवू शकते..

अध्यात्म

जगात अनेक प्राणी आहेत, त्यापैकी काही शुभ मानल्या जातात तर काही अशुभ. तर मित्रांनो यामध्ये बऱ्याच प्राण्यांविषयी शुभ अशुभ असे मानले जाते. अशा स्थितीत उंदरासारख्या आकाराची चिचुंद्री घरात असणे हे देखील शुभ मानले जाते. आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की चिंचुद्री तपकिरी, पांढरी, काळी या रंगाची असते.

यासह असे मानले जाते की चिंचुद्री एक अतिशय धो’कादा’यक प्राणी आहे आणि ज्यात उंदीर आणि साप खाण्याची क्षमता आहे. होय, घुबड वगळता, कोणीही ते खाण्याची हिम्मत करू शकत नाही, परंतु आज आम्ही तुम्हाला चिंचुद्री घरात असल्याचे फायदे सांगणार आहोत आणि यामुळे काय काय नुकसान होऊ शकते ते देखील सांगणार आहोत.

से म्हटले जाते की जर चिंचुद्री व्यक्तीभोवती फिरल्यास समजून घ्यावं की नजीकच्या भविष्यात त्याला काही मोठा फा-यदा होणार आहे. त्याचप्रमाणे जर चिंचुद्री घराभोवती फिरत असेल तर त्या घराची आपत्ती टळते. असे मानले जाते की ज्या व्यक्तीला दिवाळीच्या रात्री चिंचुद्री दिसते त्या व्यक्तीचं भाग्य खुलतं. चिंचुद्री बघण्याचा अर्थ असा आहे की आपण खूप भाग्यवान आहात.

हे वाचा:   सोलापूर हायवेला रात्री 1 वाजता बस थांबली आणि…. स्वामी भक्त शैलेश दादांना आलेला श्री स्वामी समर्थांचा थरारक अनुभव ….!!

आणि पैशाशी सं’बं’धित आपल्या सर्व सम’स्या आता संपणार आहेत. आता आपल्याकडे पैशांची बरकत होणार आहे आणी आपल्या घरामध्ये धन धान्यांची भरभराट होणार आहे. ज्या घरात चिंचुद्री फिरत असेल तर त्या घरात लक्ष्मीचे आगमन होते. मात्र, ज्या घरात स्वच्छता जास्त असते, तिथे चिंचुद्री येण्याची शक्यता कमी असते.

जिथे चिंचुद्री आहे तिथे उंदीर, साप, कीटक आणि, इतर प्रकारचे प्राणी येण्याची भी’ती नसते. जिथे चिंचुद्री आहे तिथे बॅ‍’क्टि’रेया येत नाही कारण कारण हे न दिसणारे बॅ’क्टे’रिया सुद्धा खाते. या झाल्या शास्त्राप्रमाणे ऐकलेल्या गोष्टी परंतु चिंचुद्री घरात असल्याचे नुकसान देखील आहेत. तर मित्रांनो चला पाहूया कोणते नुकसान होऊ शकते.

चिचुंद्रीच्या थुंकीत काळ्या नागात असणारे इतके भ’यं’कर वि’ष असतं. असे म्हटले जाते की जर चिचुंद्री आपल्या श-रीराच्या कोणत्याही भागावर थुं’कली तर तो भाग सु’न्न होतो. डोक्याच्या केसांवर थु’कंल्यास त्या भागातील केस नेहमीसाठी ग’ळू’न जातात. घरात चिचुंद्री असेल तर घरातील अन्नाचे सं’स’र्ग होण्यापासून संरक्षण करावे, कारण चिचुंद्रीचे थुंक वि’षा’री असते.

हे वाचा:   मुंगूस दिसताच सर्वात अगोदर करा हे एक काम घरामध्ये सर्व काही शुभमंगल घडेल, घरामध्ये येत राहील पैसाच पैसा ….!!

अन्न संक्रमित झाल्यास आ’रो’ग्याला खूप नु’क’सान होऊ शकतं. चिचुंदरी मुलांना चावल्यास श-रीरात वि’ष पसरु शकतं. असे म्हटले जाते की कोणताही प्राणी ज्याला चिचुंदरी चा’व’ते किंवा त्याचा शि’कार करते, तेव्हा तिचे दात लागल्यावर काही सुचत नाही, में’दू’त धुके पसरतं, श्वा’स घेण्यास त्रा’स होतो आणि त्यानंतर तो अ’र्धां’गवायू होतो.

रात्री, जर चिचुंदरीने मुलांच्या पायाच्या बोटांना खायला सुरुवात केल्यास माहित सुद्धा पडत नाही. पण सहसा चिंचुद्री माणसाजवळ येवून चा’वण्याची शक्यता कमी असते. पण चिंचुद्री चा’वल्यास ‘अँ’टी रे’बीज इं’जे’क्श’न’ घ्याव लागतं. कुत्रे, मांजरी, वटवाघळे, उंदीर, शिंपले, मुंगूस, कोल्हे, वाघ, सिंह आणि इतर स’स्त’न प्राण्यांच्या चा’व्यामुळे रे’बी’ज होण्याचा धो’का वाढतो.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *