ज्यांची झोप पहाटे तीन ते पाच दरम्यान उघडते त्यांनी नक्की हे वाचा? नाहीतर या संकेतांना आयुष्भर मुकाल ..!!

मित्रांनो आपले हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपण नेहमीच पहाटे लवकर उठावे सूर्योदयाच्या पूर्वी उठल्याने सर्वत्र प्रसन्नता पसरते सकाळी लवकर उठणे आपल्या आरोग्यासाठी व जीवनात त्यासाठी फारच चांगले आहे सकाळची हवा खूप स्वच्छ असते तसेच सूर्योदयापूर्वी उठल्याने दिवसभर पुरेल इतकी ऊर्जा आपल्याला त्यावेळी मिळत असते आणि अंगातील आळस निघून जातो तसेच सर्व कामे वेळेवर पूर्ण होतात . त्यामुळे […]

Continue Reading

पिंपळाचे झाड तो’डल्यावर काय होते? घराच्या आसपास पिंपळाचे झाड असल्याने काय परिणाम होतात..यावर उपाय काय..जाणून घ्या !

अनेकदा आपल्या घराच्या भिंतीमध्ये किंवा कुठेही कोपऱ्यामध्ये पिंपळाचे रोपटे उगवतात. हिंदू ध र्म शास्त्रात या पिंपळाच्या वृक्षास अत्यंत पवित्र अत्यंत शुभ मानले जाते. मात्र हा वृक्ष घरासमोर लावण्यास घराच्या अवतीभोवती लावण्यास हिंदू ध र्म शास्त्रात मनाई केलेली आहे. वास्तू शास्त्रानुसार सुद्धा पिंपळाचे झाड आपल्या घराच्या आसपास असणे किंवा अगदी पिंपळाच्या झाडाची सावली आपल्या घरावर पडणं […]

Continue Reading

शरीरावर या अकरा जाग्यावरील तीळ सांगतात तुमचे भाग्य, पहा काय असतात याचे अर्थ …!!

मित्रांनो जर तुमच्या कपाळावरती तीळ असेल तर याचा अर्थ तुम्ही आत्मविश्वास ही आहात आणि तुमच्या आयुष्यात मोठे यश तुम्हाला प्राप्त होणार आहे हे एखाद्या व्यक्तीवरील आत्मविश्वासाची सूचक आहे तसेच ती व्यक्ती जीवनात मोठी उंची वर जाते तसेच सूचित करते जर एखाद्या स्त्रीच्या कपाळाच्या मध्यरेषेवरती असेल तर ती दानशूर ते बरोबरच भाग्यवान ही असते आणि प्रवासाचा […]

Continue Reading

या राशीच्या लोकांनी चुकुनही घालू नये चांदीची अंगठी…नाहीतर बघा काय काय घडू शकते

मानवाचे जीवन हे वेगवेगळ्या गोष्टीला जोडले आहे. मग ते नवग्रह असेल नक्षत्र असेल वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी आणि धर्म परंपरा असेल या सर्वांचा प्रभाव मानवाच्या जीवनावर पडत असतो. वेगवेगळे रंग अनेक प्रकारचे धातू विधी विधान आणि तिथी यांचा प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो. विश्वातील प्रत्येक व्यक्तीचा संबंध नवग्रहाशी येतो आणि तसाच तो ईश्वराशी येतो. जर आपण […]

Continue Reading

या 2 वस्तू कधीच कुणाकडून घेऊ नका, आयुष्यभर दुःख भोगाल…एकदा जाणून घ्याच

सर्व काही चांगल चालू असताना अचानक परिस्थिती बदलते सर्व विपरीत घडू लागत. एकेकाळी ज्या घरात भरपूर पैसा होता श्रीमंती होती ते घर आज कंगाल झालेलं आहे अशी परिस्थिती येण्यामागे अनेक कारणे असतात. त्यातील अत्यंत महत्वपूर्ण कारण आज आपण पाहणार आहोत. आशा 2 वस्तू ज्या आपण चुकूनही दुसऱ्या कडून घेऊ नयेत किंवा दुसऱ्याच्या वापरू नयेत. या […]

Continue Reading

A अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो बघा.. A नावाच्या व्यक्तींचे जीवन, प्रेम, करीयर कसे असते..सर्व माहिती

मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा मनुष्याचा जन्म होतो तेव्हा त्याची ग्रह नक्षत्रांची स्थिती पाहून त्याची रास ठरते आणि त्यानुसार व्यक्तीची नाव ठेवलं जातं. जेव्हा हे नाव ठेवलं जातं तेव्हाच आपलं भविष्य ही ठरलेल असत. आपण भविष्यात काय बनणार, आपला स्वभाव कसा असेल,या सर्व गोष्टी या नावावरूनच ठरतात. प्रत्येक व्यक्तीच्या नावाचा काही तरी अर्थ असतो. त्या व्यक्तीच्या […]

Continue Reading

दही घरात घेऊन येताना ही 1 चूक करू नका…लक्ष्मी घर सोडून निघून जाईल ! घरात येईल दरिद्रता, गरिबी

दही घरात आणताना ही एक चूक आवश्य टाळा. अन्यथा आपल्या घरात भयंकर गरिबी, कंगाली, दरिद्रता येऊ शकते. सोबतच कुटुंबामध्ये आपल्या जीवनामध्ये मोठ्या दुःखाची सुरुवात होऊ शकते. हिंदुधर्म शास्त्रानुसार जेव्हा समुद्र मंथन झाले. तेव्हा या समुद्र मंथनातून लक्ष्मी व अलक्ष्मी प्रगट झाल्या. याचा अर्थ ज्या गोष्टी शुभ आहेत मंगल आहेत. धन, वैभव, पैसा, सुख, संपदा, समृद्धी, […]

Continue Reading

आपल्या जन्माच्या पूर्वीच या पाच गोष्टी माणसाच्या भाग्यात लिहून ठेवलेल्या असतात? एकदा बघा कोणत्या आहे या पाच गोष्टी …!!

मित्रांनो पूर्वीच लोक त्यांचे पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवांचे निर्धारित केलेले जितकं वय आहे तेवढं वर पूर्ण जगायचे म्हणजेच पूर्वी लोक शंभर वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष जीवन जगत असायचे परंतु आता परिस्थिती बदललेली आहे आता लोकसत्ता-ऐंशी किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगत आहेत की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो मित्रांनो तुम्ही इतर लोकांकडून […]

Continue Reading

त्या घरात काय घडते ज्या घरात मांजर पिल्लं घालते ? मांजरी पाळणारे एकदा नक्की बघा…!!

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये मांजर असते मांजर हे प्रत्येकालाच आवडत असते मित्रांनो एक प्राचीन काळामध्ये गोष्ट आहे एका नगरामध्ये एक स्त्री राहत होती त्या स्त्रीला एक पुत्र होता परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो. तो सतत अंथरुणावरच पडलेला असतो त्याला उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही त्या स्त्रीला तिच्या पुत्राची ही दयनीय अवस्था पाहून […]

Continue Reading

बायकोला झाली भूत बाधा……. कुणी म्हणाले गाणगापूरला न्या… आणि पुढे जे भलतंच घडलं ते वाचून अंगावर काटा येईल …!!

मित्रांनो आपण 21व्या शतकात वावरत असताना आजही अशा काही गोष्टी समोर येतात की ते आपल्याला काही अंशी मान्यच करावे लागतात.. यामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा विषय बाजूला ठेवा… मात्र भूत बाधा किंवा वाईट शक्ती अजूनही कार्यरत असतात हे काहींच्या अनुभवावरून तर काही धार्मिक ठिकाणावरून स्पष्ट होते. मित्रांनो असाच एक अनुभव आपले मित्र रोहित यांचा आपण आज […]

Continue Reading