फक्त तीन दिवसांमध्ये २० वर्षांपूर्वीचे, कितीही जुनाट खाज, खरूज, फंगल त्वचारोग, या उपायाने १००% बरा झाला एकवेळ अवश्य करून बघा ….!!

आरोग्य

मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना बाहेरचे अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे आणि त्याचबरोबर चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा त्वचे संबंधित अनेक वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याचबरोबर मित्रांनो जेव्हा आपल्याला त्वचे संबंधित समस्या निर्माण होतात. तेव्हा प्रामुख्याने त्यामध्ये नायटा, खरूज, गजकर्ण, पांढरे तुम्हाला लाल चट्टे हे संपूर्ण शरीरावर फुटतात. मित्रांनो त्याला खाज सुद्धा सुटते आणि त्यापासून होणारा त्रास हा खूपच त्रासदायक असतो.

म्हणूनच मित्रांनो जेव्हा आपल्याला अशा पद्धतीने हे त्वचे संबंधित आजार होतात. तेव्हा आपण ज्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घेतो किंवा त्याचबरोबर मेडिकलमध्ये मिळणाऱ्या वेगवेगळ्या क्रीम्स आणि औषधांचा वापर करतो. तेव्हा त्याचा खर्चही खूप जास्त होतो.

मित्रांनो अशा पद्धतीने ही महागडी औषधे किंवा क्रीम्स घेऊनही अनेक वेळा त्यांचा काहीही परिणाम होत नाही. मित्रांनो ज्यावेळी आपण अशा पद्धतीची महागडी औषधे आणि क्रीम घेत असतो त्यावेळी त्यांचा वापर केल्यामुळे किंवा त्याच्या चुकीच्या वापरामुळे आपल्याला साईड इफेक्ट होण्याची ही जास्त शक्यता असते.

कारण मित्रांनो ज्यावेळी आपण ही औषधे योग्य प्रमाणात वापरत नाही किंवा याचा चुकीच्या पद्धतीने वापर करतो. तेव्हा यामुळे आपली जी त्वचे संबंधित समस्या असते ती जास्तच होते किंवा अनेकदा त्यामुळे आपल्याला त्याचा साईड इफेक्ट होऊन आणखीन त्वचेसंबंधित आजार होण्याची शक्यताही जास्त असते.

म्हणूनच मित्रांनो अशा पद्धतीने आपण या औषधांचा आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या क्रीमचा वापर करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेतला पाहिजे. मित्रांनो ज्यावेळी आपण या समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर ही यावर वेगवेगळे उपचार करतात आणि अनेकदा त्याचाही फायदा होत नाही.

तर मित्रांनो अशा वेळी जर आपण आपल्या आयुर्वेदाची मदत घेतली आणि त्यामध्ये सांगितलेले काही घरगुती आणि सोपे उपाय पण आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या त्वचे संबंधित अनेक समस्या दूर होण्यासाठी खूपच मदत होऊ शकते. तर मित्रांनो आज आपण असाच एक सोपा आणि अत्यंत प्रभावी असा त्वचे संबंधित सर्व समस्या दूर करणारा उपाय पाहणार आहोत.

हे वाचा:   सकाळी उपाशी पोटी ही दोन फळे खा, मरेपर्यंत पित्त होणार नाही, जोश रात्रभर कायम १००% वीर्य वाढ थकवा अशक्तापना संपवा मरेपर्यंत हार्ट अटॅक येणार नाही ....!!

मित्रांनो हा उपाय पण आपल्या घरामध्ये अगदी सहजरीत्या आणि सोप्या पद्धतीने त्याचबरोबर अगदी कमी खर्चामध्ये घरामध्ये असणाऱ्या गोष्टींचा आणि पदार्थांचा वापर करून करू शकतो. मित्रांनो उपाय तुम्ही जर नियमितपणे चार ते पाच दिवसांपर्यंत केला तर यामुळे तुमच्या कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग असू दे तो लवकरात लवकर कमी होण्यास नक्की मदत होईल.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हा उपाय अत्यंत नैसर्गिक आणि आयुर्वेदिक असल्यामुळे याचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही आणि म्हणूनच मित्रांनो तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये एकदा नक्की करून पहा आणि मित्रांनो हा उपाय कोणता आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये असणारा सर्वात पहिला जो घटक लागणार आहे ती म्हणजे हळद.

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्याच स्वयंपाक घरामध्ये हळद ही असतेच आणि मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार या हळदीचे आध्यात्मिक आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक असे खूप फायदे आहेत. मित्रांनो आपल्याला हे सर्वांना माहीतच आहे की, आपल्या आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे की हळदीमध्ये जास्त प्रमाणात एंटीबॅक्टरियल घटक असतात.

त्यामुळे आपल्या शरीरावर असणारा कोणताही त्वचारोग कमी करण्यासाठी ही हळद आपल्याला खूपच मदत करते. म्हणूनच मित्रांनो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला हळदीचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला हा उपाय करत असताना सर्वात आधी एका वाटीमध्ये एक चमचा हळद घ्यायची आहे.

तर मित्रांनो एका वाटीमध्ये एक चमचा आपल्याला हळद घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे आल्याचा रस घ्यायचा आहे. म्हणजेच मित्रांनो आपल्या घरामध्ये जे आलं असतं त्याचा रस आपल्याला किसून काढून घ्यायचा आहे आणि तो दोन चमचा घ्यायचा आहे.

म्हणजेच मित्रांनो एक चमचा हळद आणि दोन चमचा आल्याचा रस आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या एका वाटीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक तुरटीचा खडा टाकायचा आहे. मित्रांनो हा तुरटीचा खडा त्या पाण्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर ज्या ठिकाणी हे तुम्हाला खाज, खरूज उठलेले आहे किंवा त्वचे संबंधित आधार झालेले आहेत त्या ठिकाणी या दोन्ही गोष्टींचा वापर आपल्याला करायचा आहे.

हे वाचा:   आता नको असलेले केस कायमचे मुळापासून १००% काढून टाका या उपायाने .....!!

तर मित्रांनो सर्वात आधी आपल्याला तुरटीच्या पाण्याने ती जागा व्यवस्थितपणे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे आणि त्यानंतर ती जागा थोडीशी वाळल्यानंतर आपल्याला जे आपण हळद आणि आल्याचा रसापासून जे मिश्रण तयार केले होते ते त्या ठिकाणी लावायचा आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने ही पेस्ट आपल्याला रात्रीच्या वेळी तिथे लावून ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यानंतर ती जागा स्वच्छ धुऊन घ्यायची आहे. मित्रांनो ही पेस्ट लावत असताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ही पेस्ट आपण कापसाच्या साह्याने लावायचे आहे. मित्रांनो जर आपण ही पेस्ट बोटांची साह्याने लावली तर यामुळे आपल्या बोटांवर असणारे बॅक्टेरिया त्यामध्ये जाण्याची जास्त शक्यता असते.

म्हणूनच आपण कापसाचा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्या मदतीने ही पेस्ट या जागेवर लावायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने दिवसातून दोन वेळा ही पेस्ट आपल्याला त्या भागावर लावायचे आहे. मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय कमीत कमी आपल्याला चार ते पाच दिवस आपल्या घरामध्ये नियमितपणे करायचा आहे.

यामुळे मित्रांनो कोणत्याही प्रकारचा त्वचारोग लवकरात लवकर कमी होण्यास खूप मदत होते. तर मित्रांनो असा हा त्वचे संबंधित अनेक समस्या दूर करणारा छोटासा घरगुती उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *