पूर्ण आयुष्य सुखाने आणि आनंदाने संसार कराल, फक्त नवरा बायकोने ह्या ४ गोष्टी कधीच चुकूनसुद्धा करू नका….!!

मित्रांनो, नवरा बायको यांचे नाते हे देवा जवळ बांधून आलेले असतात. आणि असे हि बोले जाते ज्या ठिकाणी योग असेल तेथेच नाती जुळतात. सर्वानी कितीही पर्यंत केले तरी त्याचे लग्न लवकर जुळत नाही जोपर्यंत योग येत नाही. जरी दोन वेगळे शरीर एका लग्न गाठीत बांधले जातात, त्या वेळी त्यांची मने सुद्धा एक होतात. आणि ज्या […]

Continue Reading

लग्नानंतरही पुरूष का होतात दुस-या महिलांकडे आकर्षित… हे आले धक्कादायक कारण समोर ..!!

मित्रांनो, कोणाकडे आकर्षित होणे वा एखाद्या व्यक्तीची स्तुती करणे यात चुकीचे तोवर नाही जोवर तुम्ही आपली मर्यादा जाणून आहात आणि आपल्या नात्याचा आदर करता आहात. पण अनेकदा मर्यादा ओलांडल्या जाऊ शकतात आणि वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होते. पण कधी विचार केला आहे की यामागचे कारण काय आहे? विवाहित पुरुषांना इतर पुरुषांच्या बायका त्यांच्या स्वतःच्या पत्नींपेक्षा […]

Continue Reading

सुंदर विचार… आपला जोडीदार जिथे चुकतो तिथे त्याच्यासोबत रहा, असे केल्यास संसार सुखाचा होईल ?

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये काही असे प्रसंग येतात की ज्यामुळे माणसांचे मन अत्यंत दुखी होऊन जाते. आणि या दुःखी मनातून त्यांना जर पूर्ववत कोण आणत असेल तर ते म्हणजे सुंदर सुविचार. सुंदर सुविचार यांचा माणसाचा मनावर खूप चांगला परिणाम होत असतो. आणि त्यातून माणूस वाईट काळात बाहेर पडत असतो. म्हणूनच आज आपण काही सुंदर सुविचार जाणून […]

Continue Reading

ह्या ७ सवयींनमुळे, लोक तुमचा रिस्पेक्ट करत नाहीत? आणि तुम्हाला किंमत पण देत नाहीत ..!!

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये जर व्यक्तीला कोणती गोष्ट महत्त्वाच्या असेल ती म्हणजे आदर, सन्मान.. प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते की आपल्याला समाजामध्ये आदर, सन्मान, मान मिळावा. इतर व्यक्ती आपली रिस्पेक्ट करावी. जर तुमच्या आयुष्यामध्ये लोक तुमची रिस्पेक्ट करत नसतील. तुम्हाला इग्नोर करत असतील आणि याचे कारण तुम्हाला समजत नसेल तर आजच्या या लेखांमध्ये आपण काही अशा […]

Continue Reading

समोरच्या व्यक्तीला न दुखवता नको असलेले नाते कसे तोडावे एकदा वाचा आणि या पद्धतीने ते नाते तोडा….!!

मित्रांनो, प्रत्येक माणसाची नाती असतात आणि तो प्रत्येक नाते जपण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काही नाती अशी असतात की जी नात्यातील व्यक्तीचा आपल्याला खूप त्रास होत असतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीपासून दूरच राहणे आपल्याला चांगले वाटत असते. अशा नातांना न दुखवता त्या समोरच्या व्यक्तीला न दुखवता नको असलेली नाती आपल्याला जर तोडायचे असतील तर आजच्या […]

Continue Reading

फक्त कष्ट करून कोणीही श्रीमंत होत नाही…. त्यासाठी हे पाच नियम नेहमी लक्षात ठेवा…!!

मित्रांनो, प्रत्येक मनुष्याच्या अंगात अशी क्षमता असते की तो श्रीमंत होऊ शकतो. परंतु त्यासाठी या जीवनामध्ये वावरताना काही नियम लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते. आजच्या या जगामध्ये खूप कमी लोकांकडे अमाप संपत्ती आहे आणि बाकीच्या लोकांच्या हातात खूप कष्ट असते. कष्ट करून देखील त्यांच्याकडे पैसा म्हणावा तितका नसतो. या श्रीमंत लोकांना काही नियम माहित असतात. […]

Continue Reading

हे ८ विचार – जे कटू आहेत पण सत्य आहेत? १) तुमचे सिक्रेट बायकोलाही सांगू नका, हृदयाला भिडणारे चांगले सुविचार ……!!!!!

मित्रांनो, आपला जीवनामध्ये काही परिस्थिती अशा येतात त्यामुळे आपण खूप कोलमडून जाते आणि या कोलमडलेल्या जीवनामध्ये जर आपल्याला कोणाचा प्रभाव होत असेल तर तो म्हणजे चांगला विचारांचा. आपल्या हृदयाला भेटणाऱ्या चांगला संस्कारांचा. म्हणूनच आज आपण जे कटू आहे पण सत्य आहे. असे काही हृदयाला भेटणारे आठ चांगले विचार जाणून घेणार आहोत. 1)ज्याने त्याच्या जीवनातले पहिले […]

Continue Reading

सुविचार……कोणत्याही परिस्थितीत आयुष्याचा डाव जिंकण्याची जिद्द ही अशीच असावीच? सुंदर सुविचार ..!!

मित्रांनो, आजकाल प्रत्येक जण आयुष्यामध्ये एक गोष्ट मिळवण्यासाठी त्याच्या मागे धावत असतात. परंतु या गोष्टीच्या मागे धावण्यात ते त्यांना वेळ वाया घालवतात की त्यांना ते गोष्ट साध्याच होत नाही. जर आपल्याला ती गोष्ट मिळवायचे असेल तर त्याच्या मागे न धावता त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि योग्य ते प्रयत्न आपल्याला यशापर्यंत पोहोचवत असतात. आयुष्य खूप अनमोल […]

Continue Reading

सुंदर विचार…. नाती जिवंतपणीच सांभाळा नंतर कावळ्याला खायला घालून माणसं परत येत नाहीत?

मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं काही क्षण येतात ज्यामध्ये प्रत्येक माणूस हा आतून तुटतो. अशा वेळेला त्याला कोणताच गोष्टीचा प्रभाव पडत नाही. तो कोणाच्या ऐकण्यास देखील तयार नसते. परंतु या वेळेतून त्याला बाहेर काढायचे असेल तर ज्या गोष्टीचा त्याच्यावर परिणाम करेल तो म्हणजे सुंदर विचार. असेच काही आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. उगाच काळजी करत […]

Continue Reading

पुरुषांसाठी आवश्यक नियम…. प्रत्येक माणसांमध्ये हे गुण असायलाच हवेत….चांगले संस्कार?

मित्रांनो, एखाद्या मूल जन्माला आले की त्याचे आई वडील त्याच्यावर चांगले संस्कार करण्यासाठी वाटेल ते करण्यास तयार असतात आणि त्या मुलाला चांगल्या संस्कारामध्ये वाढवत असतात. ज्याप्रमाणे एखाद्या मुलाला चांगले संस्कार करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच प्रत्येक माणसांमध्ये चांगले संस्कार असणे गरजेचे आहे. आजच्या लेखांमध्ये आपण पुरुष मध्ये कोणते गुण असावे व त्यांनी कोणते नियम पाळावे? […]

Continue Reading