या 2 वस्तू कधीच कुणाकडून घेऊ नका, आयुष्यभर दुःख भोगाल…एकदा जाणून घ्याच

सर्व काही चांगल चालू असताना अचानक परिस्थिती बदलते सर्व विपरीत घडू लागत. एकेकाळी ज्या घरात भरपूर पैसा होता श्रीमंती होती ते घर आज कंगाल झालेलं आहे अशी परिस्थिती येण्यामागे अनेक कारणे असतात. त्यातील अत्यंत महत्वपूर्ण कारण आज आपण पाहणार आहोत. आशा 2 वस्तू ज्या आपण चुकूनही दुसऱ्या कडून घेऊ नयेत किंवा दुसऱ्याच्या वापरू नयेत. या […]

Continue Reading

A अक्षरापासून नाव असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो बघा.. A नावाच्या व्यक्तींचे जीवन, प्रेम, करीयर कसे असते..सर्व माहिती

मित्रांनो, ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा मनुष्याचा जन्म होतो तेव्हा त्याची ग्रह नक्षत्रांची स्थिती पाहून त्याची रास ठरते आणि त्यानुसार व्यक्तीची नाव ठेवलं जातं. जेव्हा हे नाव ठेवलं जातं तेव्हाच आपलं भविष्य ही ठरलेल असत. आपण भविष्यात काय बनणार, आपला स्वभाव कसा असेल,या सर्व गोष्टी या नावावरूनच ठरतात. प्रत्येक व्यक्तीच्या नावाचा काही तरी अर्थ असतो. त्या व्यक्तीच्या […]

Continue Reading

दही घरात घेऊन येताना ही 1 चूक करू नका…लक्ष्मी घर सोडून निघून जाईल ! घरात येईल दरिद्रता, गरिबी

दही घरात आणताना ही एक चूक आवश्य टाळा. अन्यथा आपल्या घरात भयंकर गरिबी, कंगाली, दरिद्रता येऊ शकते. सोबतच कुटुंबामध्ये आपल्या जीवनामध्ये मोठ्या दुःखाची सुरुवात होऊ शकते. हिंदुधर्म शास्त्रानुसार जेव्हा समुद्र मंथन झाले. तेव्हा या समुद्र मंथनातून लक्ष्मी व अलक्ष्मी प्रगट झाल्या. याचा अर्थ ज्या गोष्टी शुभ आहेत मंगल आहेत. धन, वैभव, पैसा, सुख, संपदा, समृद्धी, […]

Continue Reading

आपल्या जन्माच्या पूर्वीच या पाच गोष्टी माणसाच्या भाग्यात लिहून ठेवलेल्या असतात? एकदा बघा कोणत्या आहे या पाच गोष्टी …!!

मित्रांनो पूर्वीच लोक त्यांचे पूर्ण आयुष्य म्हणजेच मानवांचे निर्धारित केलेले जितकं वय आहे तेवढं वर पूर्ण जगायचे म्हणजेच पूर्वी लोक शंभर वर्ष किंवा त्यापेक्षाही अधिक वर्ष जीवन जगत असायचे परंतु आता परिस्थिती बदललेली आहे आता लोकसत्ता-ऐंशी किंवा त्यापेक्षाही कमी आयुष्य जगत आहेत की जे लोक चांगले असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो मित्रांनो तुम्ही इतर लोकांकडून […]

Continue Reading

मोजून फक्त एक मिनिटात १००% या पाण्याने चमकवा कितीही जुनाट तांब्या आणि पितळेची भांडी घरच्या घरी …!!

मित्रांनो जेव्हाही सण किंवा घरामध्ये इतर कार्यक्रम येत असतात तेव्हा घरातील पितळाच्या समई,मूर्ती, दिवे, तांबे इत्यादी भांडी चमकवण्यासाठी महिलांना मेहनत करावी लागते. देवाच्या पितळेच्या मूर्तींना चमकवायच्या कश्या असा प्रश्न महीलां समोर उभा राहतो, कारण हवामानामुळे पितळेच्या मूर्ती आणि तांब्याच्या भांडी काळी पडतात. कितीही वेळा स्वच्छ केली तरी मूर्ती काळवंडते. पण घरगुती वापरातल्या वस्तू वापरूनही देवघराततील […]

Continue Reading

त्या घरात काय घडते ज्या घरात मांजर पिल्लं घालते ? मांजरी पाळणारे एकदा नक्की बघा…!!

मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये मांजर असते मांजर हे प्रत्येकालाच आवडत असते मित्रांनो एक प्राचीन काळामध्ये गोष्ट आहे एका नगरामध्ये एक स्त्री राहत होती त्या स्त्रीला एक पुत्र होता परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो. तो सतत अंथरुणावरच पडलेला असतो त्याला उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही त्या स्त्रीला तिच्या पुत्राची ही दयनीय अवस्था पाहून […]

Continue Reading

बायकोला झाली भूत बाधा……. कुणी म्हणाले गाणगापूरला न्या… आणि पुढे जे भलतंच घडलं ते वाचून अंगावर काटा येईल …!!

मित्रांनो आपण 21व्या शतकात वावरत असताना आजही अशा काही गोष्टी समोर येतात की ते आपल्याला काही अंशी मान्यच करावे लागतात.. यामध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा विषय बाजूला ठेवा… मात्र भूत बाधा किंवा वाईट शक्ती अजूनही कार्यरत असतात हे काहींच्या अनुभवावरून तर काही धार्मिक ठिकाणावरून स्पष्ट होते. मित्रांनो असाच एक अनुभव आपले मित्र रोहित यांचा आपण आज […]

Continue Reading

ज्या घरात या तीन भाज्या खाल्ल्या जातात त्या घरात धनाची कधी कमी होत नाही, आठ दिवसांतून एकदा खा झोपडी सोडून बंगल्यात राहू लागाल…..!!

मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक असे काही भाज्या आहेत की त्या पण कधी खाल्लाच नाहीत कारण की त्या चवीला चांगलं नसतात यामुळे आपण कधी खात नसतो मात्र त्याच्या मधूनच आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो आपल्या धनसंबंधीच्या अडचणी देखील त्या भाज्यांपासून दूर होत असतात त्याचबरोबर त्या आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात तर मित्रांनो प्रत्येकाने सर्वच भाज्या […]

Continue Reading

महिलांनी लावा या रंगाची टिकली नशीब साथ देऊ लागेल घरात येईल पैसा, सुख-समृद्धी

ज्यांच्या घरामध्ये सुख शांती नाही तसेच घरातील लोक वारंवार भांडतात घराची प्रगती होत नाही. घरातील सदस्याला नौकरी लागत नाही तसेच उदयोग धंद्यामध्ये यश मिळत नसेल. घरामध्ये शारीरिक व मानसिक पीडा असेल आशा वेळी आपण हा एक छोटासा बदल आपल्या जीवन शैलीमध्ये नक्की करून पहा. हा उपाय स्त्रियांबरोबर पुरुषांसाठी सुद्धा तितकाच प्रभावी आहे. भारतीय महिला विशेष […]

Continue Reading

पायाचे दुसरे बोट मोठे असण्याचे संकेत काय? काय आहे रहस्य ! शुभ की अशुभ..जाणून घ्या

आपल्या पायाची बोटं आणि त्यांची ठेवण अनेकदा आपल्या नशीबाचे काही संकेत देत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार पायाची बोटंच नाही तर आपल्या श-रीरातील अवयवांची ठेवण आपलं भविष्य सांगत असतात. समुद्र शास्त्रानुसार आपल्या पायाची बोटे आपलं व्यक्तित्व , स्वभाव, जीवनात घडणाऱ्या गोष्टी यांबद्दल बरेच गुण दर्शवत असतात. जर तुमच्या पायाच्या अंगठ्यानंतरचे प्रत्येक बोट जर क्रमानुसार लहान असेल तर त्याची […]

Continue Reading